राज्यातील नद्या, धरणे व पाणलोट क्षेत्रांमध्ये वाढणारी खाजगी व व्यावसायिक बांधकामे तसेच मैलायुक्त सांडपाणी विनाप्रक्रिया नदी-नाल्यांमध्ये सोडले जात असल्याने जलप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-05-21 13:15:00
महाराष्ट्रासह देशभरात तब्बल ८२ पुरस्कारांनी सन्मानित झालेली मान्याचीवाडी ग्रामपंचायत पुन्हा एकदा आपल्या अभिनव उपक्रमामुळे चर्चेत आली आहे.
2026-04-16 15:02:37